-
इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहाचीआस्वादात्मक समीक्षा – SAMIKSHA ( APPRECIATIVE CRITICISM)
इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहाचीआस्वादात्मक समीक्षा लेखिका सुनेत्रा नकाते प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशक/मुद्रक दीपक चांदणे, अस्मिता चांदणे प्रथमावृत्ती १६ जून २०१३,स्वागत मूल्य १५० रुपये अर्पण पत्रिका माझी आई श्रीमती पद्मावती सुभाषचंद्र अक्कोळे हिच्या चरणी अर्पण मनोगत मी जेव्हा गझल लेखनास प्रारंभ केला तेव्हा श्री इलाही जमादार यांच्या गझला वाचून मी खूप प्रभावित झाले. श्री इलाही जमादार…
-
जादुई रत्नत्रय – JADUI RATNATRAY (MAGICAL RATNTRAY, MARATHI ARTICLE)
आपण जेंव्हा जन्मतो तेंव्हा आपल्या आत एका परिपूर्ण सर्वांगसुंदर आत्म्याची प्रतिमा असते. त्या प्रतिमेनुसारच आपण घडत वाढत जातो. हि प्रतिमाच आपली सच्ची जन्मकुंडली असते. आपली कुंडली आपण स्वतःच मांडू शकतो. जाणू शकतो. आपल्याला हवी तशी बदलूही शकतो. त्यासाठी इच्छाशक्ती बुलंद असावी लागते.हाच तर आपला प्राण असतो. दुसरा कोणीही आपली सच्ची जन्मकुंडली जाणू शकत नाही. लिहू…
-
घर किती प्रिय ! – GHAR KITEE PRIY ! (HOW MUCH ONE LOVES THEIR HOME, MARATHI ARTICLE)
घर किती प्रिय ! घर किती प्रिय असतं आपल्याला … त्यात आपली एक एकत्र family ..कुटुंब रहात असतं .. गुण्यागोविंदाने ! एका सुंदर प्रभातीस मला असेच काही सुंदर लिहायचा mood उफाळून आला… म्हणून बसले आमच्या familyकट्ट्यावर आणि लागले लिहायला.. या कट्ट्यावरची पोरं पोरी मला आवडतात. त्यांच्यात असताना माझी प्रतिभा शक्ती साकी बनून मला काहीतरी देत…
-
क़िस्त -KIST (INSTALLMENT)
-
पृथ्वी – EARTH ( MARATHI ARTICLE)
EARTH म्हणजे पृथ्वी. अर्थ म्हणजे वित्त…धन संपत्ती. अर्थ सांगणे म्हणजे, शब्दातून वाक्यातून स्वतःने जे काही जाणले ते विशद करून सांगणे,लिहिणे… अर्थ म्हणजे आत्मासुद्धा ! शब्दाला अर्थ असतो, वाक्यालाही अर्थ असतो. अर्थाचाही एक अर्थ असतो… अक्षरे, शब्द आणि वाक्ये तर पुद्गल असतात…मग पुद्गलांत आत्मा असतो काय… कविमनाची व्यक्ती, एखादी जिवंत व्यक्ती जेव्हा उस्फुर्तपणे किंवा विचारपूर्वक काही…
-
गोठा – GOTHAA (COW SHED)
-
हृदयाचा हिय्या – HRUDAYAACHAA HIYYAA (INNER STRENGTH OF HEART)
हृदयाचा हिय्या एक विशुद्ध भावकाव्य ….. कवी ग्रेस यांच्या बहुतांश कविता विशुद्ध भावकविताच आहेत. याबाबत म्हणजे विशुद्ध भाव काव्याबाबत कवी ग्रेस स्वतःच असे म्हणतातकी, “विशुद्ध कवितेचा मार्गच तर्काला तिलांजली देऊन तर्काच्या पलीकडून खुणावणाऱ्या नक्षत्र वाटांचा मागोवा घेत असतो. विशुद्ध भावकवितेतील तार्किक सुसंगती लय तत्वाच्या आधारे साधली जात असते. ती जीवशास्त्राच्या सेंद्रिय घटकांप्रमाणे विकसित होत असते,…