-
तिन्हीसांज – TINHEESAANJ
सकाळी दुपारी लिहावी गझल तिन्हीसांज होता स्मरावी गझल गझल रडव रडवी कधी गाउनी हझल मग लिहावी पुसावी गझल रदीफास टाळे गझल जेधवा म्हणे काफिया मग हरावी गझल पहाटे प्रभाती सकाळी सजल दवाने उन्हाने नहावी गझल लहर वारियाची अधर चुंबिता मिटावी फुलावी झुलावी गझल नयन कारण व्हावी तनू कापरी तिच्या कंपनांनी टिपावी गझल झरझरा खिरे ज्ञान…
-
सर – SAR
-
बाबा – BAABAA
बनायची आई दुर्गा अन बनायचे बाबा मग आई। “उठू नको तू भल्या पहाटे” म्हणायचे मज “झोपच बाई”। बूट करोनाचे मज घेण्या हिंडायाचे पायी पायी। म्हणायचे मज इमाम वेडा ऐकून माझी बडबड गाणी। ‘पाकीट पैसा’ मला द्यायचे हौसेखातर माझ्या काही। रडायचे मी जेव्हा जेव्हा उडायची बाबांची घाई। गेल्यावरती निघून बाबा दिसती बाबा ठाई ठाई। बाबा गेले…
-
केळीचे हे बाग – KELEECHE HE BAAG
-
नाव सांग तव – NAAV SAANG TAV
काव्यप्रकार – कुंडल या काव्यप्रकारात एकूण सहा चरण असतात. प्रत्येक चरणात एकूण २४ मात्रा असतात. पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणात अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या चरणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. शेवटच्या दोन चरणात आत्म्यावरभाष्य केलेले असते. दुसऱ्या चरणात जो शेवटचा शब्द किंवा शब्द समूह आलेला असतो त्या शब्दाने किंवा…
-
‘प्रिय’ कोणाला…- PRIY KONAALAA
काव्यप्रकार – कुंडल या काव्यप्रकारात एकूण सहा चरण असतात. प्रत्येक चरणात एकूण २४ मात्रा असतात. पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणात अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या चरणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. शेवटच्या दोन चरणात आत्म्यावरभाष्य केलेले असते. दुसऱ्या चरणात जो शेवटचा शब्द किंवा शब्द समूह आलेला असतो त्या शब्दाने किंवा…
-
कुंडल – KUNDAL
काव्यप्रकार – कुंडल या काव्यप्रकारात एकूण सहा चरण असतात. प्रत्येक चरणात एकूण २४ मात्रा असतात. पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणात अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या चरणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. शेवटच्या दोन चरणात आत्म्यावरभाष्य केलेले असते. दुसऱ्या चरणात जो शेवटचा शब्द किंवा शब्द समूह आलेला असतो त्या शब्दाने किंवा…