Category: Marathi sahitya

  • जगून घे – JAGUN GHE (LIVE IN THE PRESENT)

        Jase tula jagayache This ghazal urges us to enjoy everything that we get from life. Everything that exists in nature has its own natural beauty. We must forget bad and sad things from our past life. We should remember only the happy past and live in the present. गझल-पूर्वप्रसिद्धी-दै.लोकमत, मंथन पुरवणी,२६ जून २००५ गझलसंग्रह-दिडदा दिडदा…

  • कोण तू – KON TU (WHO ARE YOU)

    In this ghazal, our inner voice tells us to sing a song. When we sing by heart our inner voice takes a form of ghazal. In this ghazal it is explained how our mind sings, dances, and writes poems when we listen to our inner voice. कोण तू कोठून येशी पाय हलके वाजले गा सखे तू…

  • गुलाब ताजे – GULAB TAJE (FRESH ROSES)

    .In this Ghazal the poetess tells her mind to speak openly. गुलाब ताजे सतार वाजे मनात कोणी सुरेल गाजे बोल खुलोनी हसतिल राजे मौन तुझे हे तुलाच साजे फुले मोगरा दरवळ भाजे बरस सुनेत्रा धारा लाजे

  • कळी – KALI (BUD , MARATHI STORY)

    In this story based on Jain Philosophy, it is told that Stree-bhrun-hatya is a crime. We must save Girl child. समकालीन मराठी जैन कथासंग्रह – भाग ५ : अभिषेक प्रथमावृत्ती- ऑक्टोबर- २००१ संपादन- श्रेणिक अन्नदाते प्रकाशक- सुमेरू प्रकाशन कळी- लेखिका -सुनेत्रा नकाते घडयाळात नऊचा पहिला ठोका पडला अन मी दचकून जागी झाले. खिडकीतून ऊन आत आले होते. थांबून थांबून चढत्या गतीने…

  • धर्म­ – DHARM (NATURE OF SOUL))

    प्राचीन काळापासून या जगाच्या पाठीवर अनेक धर्मप्रणाली मानणारे लोक नांदत आहेत. ज्या धर्मियांच्या घरात माणूस जन्म घेतो तो धर्म त्याला वंश परंपरेनेच मिळतो. पण असा वंश परंपरेने मिळालेला धर्म जो मनापासून मानतो, त्यातल्या तत्वांचा मुळापर्यंत जाऊन जो शोध घेतो, त्यातल्या खटकणाऱ्या गोष्टींचे खंडणमंडण करून त्यातल्या स्वत:ला पटणाऱ्या व इतरांनाही पटतील अशा गोष्टी निर्भीडपणे जगासमोर मांडण्यासाठी…

  • केवळ आत्मा शरण्य आहे – KEVAL AATMAA SHARANYA AAHE (GOD LIVES IN OUR OWN HEART)

    God lives in our own Heart. मात-पित्यांना नमन करावे गुरु म्हणोनी चरण पुजावे प्रेमच देते श्वास जगाया त्या प्रेमाने धरण भरावे प्रेमामध्ये  कशास संशय आशंकेचे हरण करावे देव न लपतो हृदयी वसतो सदा मानसी स्मरण असावे कमलावरल्या दवबिंदूसम वाणी म्हणजे सुमन असावे केवळ आत्मा शरण्य आहे दुजापुढे का शरण असावे

  • निशांत – NISHANT(MARATHI STORY, NIGHT IS OVER)

    This story is based on Jain philosophy. In Jain dharm Women can attain Moksha. In this Story it is told that Widows also have right to wear colourful clothes and ornaments. People in the society should treat them respectfully. समकालीन मराठी जैन कथासंग्रह – भाग ५ : अभिषेक प्रथमावृत्ती- ऑक्टोबर- २००१ संपादन- श्रेणिक अन्नदाते प्रकाशक- सुमेरू प्रकाशन कथा- निशांत, लेखिका- सुनेत्रा नकाते चंदना बायकांच्या गराडयात…