-
दर्शन दे ईश्वरा…DARSHAN DE ISHVARA…
-
ऋतू सुखाचे येतिल आता – RUTU SUKHACHE YETIL AATA
ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे गातिल आता पडेल पाऊस वेळेवरती धान्याने मग भरतिल पोती फळ फळावळ भाजीपाला गाई गुरांना चारा ओला कमी न काही पडेल आता ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे गातिल आता रानामध्ये झरे वाहतिल झाडांवरती घरटी झुलतिल फूलपाखरे आणिक भुंगे हवेत उडतिल संगे संगे माणूस आता होईल दाता ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे…
-
काय काय भाऊ? – KAY KAY BHAU?
This poem is written for children. This song is known as bal-kavya. अंगणात दंगा करतंय कोण? कोण कुणाला करतंय फोन? ही तर आपली गुबरी माऊ, ससोबाला म्हणतेय काय, काय भाऊ? येना अंगणात करायला दंगा, वाऱ्यासंगे घालायला पिंगा! ससोबा येताच चिमण्या आल्या मैना आली पोपट आणि बदक आले अंगणात चालला पाखरांचा दंगा .. किलबिल कलकल चिवचिव…
-
सुंदर इतुके कुणी क्षमेसम – SUNDAR ITUKE KUNI KSHAMESAM
‘KSHAMA’ means to forgive somebody for his or her mistakes. In all the religions ‘KSHAMA’ is the basic virtue. The rest of the virtues like MARDAV, ARJAV etc are based on ‘KSHAMA’. In this poem the poetess says that, nothing on this earth is as beautiful as ‘KSHAMA DHARM’ सुंदर इतुके कुणी क्षमेसम अंबर झुकता…
-
हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला – HAVE HAVESE JE JE VATE TE TE MAG FULA
-
प्रिय आमुचा देश!! – PRIY AMUCHA DESH!!
India is our country. This poem is a patriotic poem. Though there variety in languages, costumes we love our country. Unity in variety is our power. विविध प्रांत अन विविध बोली, रंग, रूप जरी वेश; भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!! गोड गोजिऱ्या मुली आमुच्या, शिकत राहतिल कला नी विद्या, तृण-बाळांना सुद्धा जपतिल, कधी न…
-
दिवाणी – DIWANI
निळ्या पापण्यांवरून फिरती मोरपिसे ही नाजुक लोभस, फुलून येती अन हृदयातिल आठवणीतिल गुलाब राजस! ब्रम्ह-कमळ नी निशिगंधासम दवात भिजली लिली दिवाणी, किती लाघवी कुंद-काकडा, लाजलाजते कण्हेरराणी! धवल गुलाबी गडद किरमिजी ती शेलाटी मधुमालती; नाजुक-साजुक गोकर्णीची अंबाड्यावर माळे फांती… कोण कशाला कुठे निघाले? नका विचारू प्रश्न सारखे; प्रीतसागरी डुंबायाला जसे उतरले जळी पारवे!!