Tag: Marathi Ghazal

  • पुठ्ठा कशास आता – PUTHTHAA KASHAAS AATAA

    तुज घालण्यास वारा, पुठ्ठा कशास आता अन मिळविण्यास पैका, सट्टा कशास आता प्रेमात चिंब हो रे, वाहू नकोस ओझे स्वप्नांचे बंडल घे, गठ्ठा कशास आता तापला तवा त्यांचा, उदक सोडना त्यावर गवसेल तुला ऋद्धी, रट्टा कशास आता आकाश चांदण्यांचे, ते दुरून लखलखते दिवा लाव तू गगनी, बट्टा कशास आता हे पुत्र गुंड माझे, बघ पाजणार…

  • कळस वाटते आहे – KALAS VATATE AAHE

    This muktak or chaarolee is writeen in twenty-four maatraas. Here radif is Vatate aahe(वाटते आहे) and kaafiyaas are kilas, palas, kalas. कोणास भावनेची किळस वाटते आहे कोणास वासना ही पळस वाटते आहे पाण्याविना धरेचे देऊळ तापलेले त्यावर उपडी घागर कळस वाटते आहे

  • फुलांनी काय हो केले – FULAANNEE KAAY HO KELE

    In this Ghazal flowers symbolize children. Here poetess says, we should take good care of children. Let us not crush the innocence in children. Let them grow and flourish like flowers. Don’t let the destructive forces affect children. Let them live their beautiful life. This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is LA GAA GAA GAA,…

  • वनवास तुझ्यासाठी – VANVAAS TUZYAASAATHEE

    This Ghazal is written in twenty-six(26) maatraas. Radif is ‘Tuzyaasaathee'(तुझ्यासाठी) and kaafiyaas are shvaas, khaas, dhyaas etc. करी लेखणी, माझी आहे, श्वास तुझ्यासाठी; पापणीतुनी, गझल उतरते, खास तुझ्यासाठी. अधरांचे हे, बंड म्हणू की, संयम वा खुन्नस; जरी लपविले, नाव तुझे पण, ध्यास तुझ्यासाठी. नेत्री भरते, घागर काळी, मोत्यांचे पाणी; पाणीदार या, मोत्यांची रे, रास तुझ्यासाठी.…

  • नेत्र सजव तू – NETR SAJAV TOO

    This Ghazal is written in eight(8) matras. दिवा विझव तू काव्य प्रसव तू उत्तम सुंदर शिल्प घडव तू मुग्ध निरागस कळी फुलव तू प्रेम प्राशुनी गझल बनव तू भरल्या पोटी धर्म शिकव तू होण्या जेता मला हरव तू तुझे ‘सुनेत्रा’ नेत्र सजव तू  

  • पेटले जरी उभी – PETALE JAREE UBHEE

    पेटले जरी उभी थंडगार शीत तू पांघरून बर्फ का जाळतेस प्रीत तू रागरंग पाहुनी बोलतेस नेमके जाणवून खोट ही पाळतेस रीत तू अर्थ पूर्ण जाणला गूढता पुरे सई लावलीस ओढ बघ प्रथम ओळखीत तू तार छेडल्या विना वाजते सतार ही तार तोडुनी अता ठरव हार जीत तू काळजास काढुनी ठेविता कुणी रणी सामना करू कसा हो…

  • काजूकतली – KAJU KATLI

    In this Ghazal the poetess says, every person has his own true story. Persons should try to express their emotions in a poetic way. पळस अबोली बेल चमेली यांचीसुद्धा सांग कहाणी तुझ्याचसाठी मौन सोड तू जरी तयाची कुणी दिवाणी काव्यामध्ये प्रेमच जपले एकांती मी त्यास भेटले अक्षर मात्रा नकोस मोजू मी तव हृदयी आरसपानी प्राण कळ्यांचे…