-
कथानुयोग(कथासंग्रह) एक दृष्टिक्षेप – KATHAANUYOG
आपले स्वरूप किंवा आपला स्वभाव जसा आहे तसा तो स्वीकारून भयमुक्त होऊन जर आपण त्यावर प्रेम केले तरच आपण आपल्याला लाभलेल्या मनुष्य जीवनाचा रसिकतेने आस्वाद किंवा उपभोग घेऊ शकतो. यातला उपभोग हा शब्द काही तथाकथित सुसंस्कृत लोकांना कदाचित खटकू शकतो, पण खरे पाहता येथे उपभोग आपण आपल्याला सहजपणे लाभलेल्या प्राकृतिक जगण्याचा घ्यायचा आहे. “कथानुयोग” हा…
-
प्रश्नचिन्ह (कथा) आस्वादात्मक समीक्षा – PRASHNACHINHA
शालेय शिक्षणात पहिल्या इयत्तेत आम्हाला एक कविता होती. “देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश देव देतो सुंदर हा सूर्य☀️, चंद्रही🌙 सुंदर सुंदर चांदणे पडे त्याचे ” हे सुंदर आकाश देवाचे आहे. या आकाशातला चंद्र, सूर्य चांदणेही मग देवानेच निर्माण केले आहे. असा सुंदर समर्पित भाव व्यक्त करणारी ही कविता. ही कविता चार-पाच वर्षांच्या कोवळ्या…
-
याचसाठी केला अट्टाहास(कथा) आस्वादात्मक समीक्षा – YAACHASAATHEE KELAA ATTAAHAAS
साहित्य कोणतंही असो, हिंदू धर्मियांचं असो, ख्रिस्ती धर्मियांचं असो, बौद्ध धर्मियांचं असो, मुस्लिम धर्मियांचं असो, आदिवासींचं असो, वैदिकांचं असो, श्रमणांचं असो, स्त्रीवादी, पुरुषवादी, ग्रामीण, अभिजनवादी वा प्रादेशिक असो त्या सर्वातून दिसणारं धर्माचं स्वरूप सापेक्ष असतं. … याचं कारण धर्म म्हणजे ज्यानं त्यानं स्वतःच्या प्रवृत्तीनुसार, कुवतीनुसार प्रकृती किंवा निसर्गाच्या हाकेला दिलेली साद असते. Nurture to Nature…
-
देऊळ कथा आस्वादात्मक समीक्षा – DEOOL
‘देऊळ ‘ ही प्रा. डी. डी. मगदूम यांनी लिहिलेली कथा रूढ अर्थाने एक समकालीन मराठी जैन कथा असली तरीही मला मात्र तिला एक नवकथा असे म्हणावेसे वाटते. ज्येष्ठ समीक्षक गंगाधर गाडगीळ आपल्या ‘ नवकथेचे स्वरूप ‘ या लेखात म्हणतात, ” वाङ्मयातील काही विशिष्ट प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या कथेला नवकथा हे नाव देणे अप्रस्तुत आहे, कारण आज…
-
दर्शन ललित कथा आस्वादात्मक समीक्षा – DARSHAN
मराठी काव्यामध्ये केशवसुतांनी रोमँटिसिझम (स्वच्छंदतावाद) आणला आणि आपल्या एकूणच साहित्यात रोमँटिसिझम हळूहळू मूळ धरू लागला. ललित वाङ्मयाचे प्रमुख ध्येय आनंद निर्मिती हेच असल्याने हा स्वच्छंदतावाद ; अविष्कार स्वातंत्र्य म्हणून ललित वाङ्मयाच्या अगदी हृदयस्थानी जाऊन बसला. माणूस वयाने ज्ञानाने कितीही वाढला तरी त्याला कल्पनेत रमायला आवडते. माणसातली निरागसता, शैशव त्याला कल्पनेत रमायला भाग पाडते. मग त्याच्या…
-
वर्ज्य ललित कथा आस्वादात्मक समीक्षा – VARJYA
‘ पिंछी कमंडलू ‘ या ग्रंथात धर्म आणि पंथ यासंबंधी आचार्यश्री विद्यानंद मुनी महाराज म्हणतात, “धर्म आणि पंथ यात मौलिक अंतर आहे. पंथ व्यक्तिवादी विचारधारेला उचलून धरतो. तो सत्यांशाला पूर्ण सत्य समजतो. धर्म वस्तुस्वभावाचे निरूपण करतो. तो त्रिकालाबाधित असतो. धर्म एकरूप असतो तर पंथ अनेकरूपी असतो. पंथ बाह्यगोष्टींवर भर देतो. मग एकाला उभा गंध चालत…
-
जाग ललित कथा -आस्वादात्मक समीक्षा – JAAG
जाग ललित कथा -आस्वादात्मक समीक्षा समकालीन मराठी जैन कथा चळवळ ही जैन समाजातील काही चळवळ्या(active) स्वभावाच्या लोकांनी ललित साहित्यावरील प्रेमापोटी सुरु केलेली चळवळ आहे. म्हणून या चळवळीतील साहित्यिकांची बांधिलकी फक्त साहित्य धर्माशीच आहे… साहित्य धर्माशी बांधिलकी असणारी व्यक्ती मग ती कुठल्याही धर्माची असो, जातीची असो, त्या व्यक्तीच्या लेखनात विशिष्ट धर्मानुयायांची जीवनपद्धती, त्यांचे उपास्य देवदेवता, पूजापद्धती…