Tag: Marathi Kavita

  • मिसळ – MISAL

    कधी खावी मिसळ कधी मटकी उसळ मटकी मोडाची मैत्रीण लाडाची मैत्रीण गोरटी नजर चोरटी नजर लागली बाहुली सुकली बाहुली नकटी सुंदर छाकटी सुंदर सुंदर कित्ती बिलंदर बिलंदर माऊ चल साय खाऊ साय आणि साखर मायेची पाखर मायेचं माहेर माहेरची वाट वाटेतला घाट घाटातली झाडी झुकझुक गाडी गाडी गाते गाणे पाखरू दिवाणे …….  

  • सर – SAR

    “नखाचीही सर नाही तुजला, सत्यवान प्रिय सावित्रीच्या”; म्हणते कोणी विजेस जेव्हा, वीज कडकडे ढगामधुनी… वीज म्हणे मग त्या कोणाला, “कसला रे तू मूढ बावळा?” ‘सर ना माझ्या नजरेची या कधीच ना रे कुणास आली नखात साठे घाण म्हणोनी नजरेने मी नखे जाळली”””…

  • बाबा – BAABAA

    बनायची आई दुर्गा अन बनायचे बाबा मग आई। “उठू नको तू भल्या पहाटे” म्हणायचे मज “झोपच बाई”। बूट करोनाचे मज घेण्या हिंडायाचे पायी पायी। म्हणायचे मज इमाम वेडा ऐकून माझी बडबड गाणी। ‘पाकीट पैसा’ मला द्यायचे हौसेखातर माझ्या काही। रडायचे मी जेव्हा जेव्हा उडायची बाबांची घाई। गेल्यावरती निघून बाबा दिसती बाबा ठाई ठाई। बाबा गेले…

  • केळीचे हे बाग – KELEECHE HE BAAG

    केळीचे हे बाग कशाने अवचित सुकले? नजर लागली केळफुलाला म्हणून सुकले. म्हणून सुकले गीत कोणते अखंड बन हे? परवशतेचे गीत गाउनी सुकले बन हे. परवशता ही एक गुलामी तोडुन तिजला. . स्वतंत्र होउन मुक्त गातसे बन केळीचे…

  • नाव सांग तव – NAAV SAANG TAV

    काव्यप्रकार – कुंडल या काव्यप्रकारात एकूण सहा चरण असतात. प्रत्येक चरणात एकूण २४ मात्रा असतात. पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणात अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या चरणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. शेवटच्या दोन चरणात आत्म्यावरभाष्य केलेले असते. दुसऱ्या चरणात जो शेवटचा शब्द किंवा शब्द समूह आलेला असतो त्या शब्दाने किंवा…

  • ‘प्रिय’ कोणाला…- PRIY KONAALAA

    काव्यप्रकार – कुंडल या काव्यप्रकारात एकूण सहा चरण असतात. प्रत्येक चरणात एकूण २४ मात्रा असतात. पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणात अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या चरणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. शेवटच्या दोन चरणात आत्म्यावरभाष्य केलेले असते. दुसऱ्या चरणात जो शेवटचा शब्द किंवा शब्द समूह आलेला असतो त्या शब्दाने किंवा…

  • कुंडल – KUNDAL

    काव्यप्रकार – कुंडल या काव्यप्रकारात एकूण सहा चरण असतात. प्रत्येक चरणात एकूण २४ मात्रा असतात. पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणात अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या चरणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. शेवटच्या दोन चरणात आत्म्यावरभाष्य केलेले असते. दुसऱ्या चरणात जो शेवटचा शब्द किंवा शब्द समूह आलेला असतो त्या शब्दाने किंवा…